Skip to main content

Posts

Showing posts from April 19, 2024

With each drop of water, the pot (vessel) gradually gets filled. Similarly, knowledge, dharma (punya, virtuous deeds) and wealth are acquired.

जलबिन्दुनिपातेन क्रमशः पूर्यते घटः । स हेतुः सर्वविद्यानां धर्मस्य च धनस्य च ॥ - हितोपदेशः, सुहृद्भेदः, १० - चाणक्यनीतिः, १२,२२  बिन्दुशः शनैः शनैः घटः अपि पूर्णः भवति तथैव सर्वाः विद्याः धनं धर्मश्च क्रमेणैव पूर्णाः भवन्ति।  With each drop of water, the pot (vessel) gradually gets filled. Similarly, knowledge, dharma (punya, virtuous deeds) and wealth are acquired.

This world is like a great calamity. For the man who remembers Lord Vishnu, the destroyer of Madhu, this calamity turns into wealth, says Lord Shiva.

महाविपत्तौ संसारे यः स्मरेन्मधुसूदनम्।  विपत्तौ तस्य सम्पत्तिः भवेदित्याह शङ्करः॥   यः मनुष्यः विपत्तिकालेऽपि भगवन्तमेव स्मरति तस्य विपत्तिसमये अपि लाभः एव स्यात् इति शङ्करः वक्ति। यह संसार एक बड़ी विपत्ति के समान है। जो पुरुष इसमें मधू के संहारक भगवान् विष्णु का स्मरण करता है, उसके लिए यह विपत्ति ही सम्पत्ति में परिवर्तित हो जाती है, ऐसा शंकर जी का वचन है।  This world is like a great calamity. For the man who remembers Lord Vishnu, the destroyer of Madhu, this calamity turns into wealth, says Lord Shiva. देवीभागवतपुराणम् । ९।४०॥ 

There is no servant like Dharma, who comes when called gently, remains always awake without laziness, and enhances his work (message) with a short speech.

अपि मृद्व्या गिरा लभ्यः सदा जागर्त्यतन्द्रितः।  नास्ति धर्मसमो भृत्यः किंचिदुक्तस्तु धावति॥ धर्मसदृशः भृत्यः नास्ति कोऽपि नास्ति यः ईषद् आहूतः चेदपि आगच्छति सर्वदा अनलसः जागृतः एव भवति तथा किञ्चित् उक्तः तथापि बहु विस्तारयति। धर्म के समान कोई भी सेवक नहीं है, जो धीरे से पुकारने पर आ जाता है, आलस्य के बिना सदैव जागृतावस्था में रहता है, और छोटे से भाषण से अपने कार्य (संदेश) को बढ़ाता है। There is no servant like Dharma, who comes when called gently, remains always awake without laziness, and enhances his work (message) with a short speech.

Which righteousness thou keepest with patience and discipline. O tiger among the Raghus! May that righteousness protect you.” said Kaushalya during his departure to the forests.

यं पालयसि धर्मं त्वं धृत्या च नियमेन च।  स वै राघवशार्दूल धर्मस्त्वामभिरक्षतु॥  यस्य धर्मस्य रक्षणाय त्वं सदा प्रयतसे नियमान् च पालयसि स एव धर्मः हे राम त्वाम् अभिरक्षतु । माता कौशल्या वनगमनसमये रामं वदतीदम्।  जिस धर्म का तू धैर्य और नियम के साथ पालन करता है। हे रघुवंशी सिंह! वह धर्म तेरी रक्षा करे।" कौशल्या ने वन जाते समय राम से कहा। “Which righteousness thou keepest with patience and discipline. O tiger among the Raghus! May that righteousness protect you.” said Kaushalya during his departure to the forests. वाल्मिकिरामायणम् २।२५।३॥ 

In this world, people differ. Some are absorbed in detachment, some are absorbed in policy and some are enjoying in adornment.

वैराग्ये संचरत्येको नीतौ भ्रमति चापरः । शृङ्गारे रमते कश्चिद्भुवि भेदाः परस्परम्॥  कश्चित्तु वैराग्यमेव सेवते अपरः तु नीतिनियमेषु जीवति अन्यः कश्चित् शृङ्गाररसे एव रमते मनुष्येषु सन्ति एते भेदाः भूलोके।  संसार में परस्पर मनुष्यों में भेद है, कोई विरक्ति में लीन रहता है, कोई नीति में निमग्न रहता है और कोई श्रृंगार में रमण करता रहता है। In this world, people differ. Some are absorbed in detachment, some are absorbed in policy and some are enjoying in adornment. शृङ्गारशतकम् । ९९ ॥ 

Even a tree that's been cut down can grow back, and even a moon that's faded can become full again. Knowing this, wise people don't panic during tough times.

छिन्नोऽपि रोहति तरुः क्षीणोऽपि उपचीयते पुनश्चन्द्रः।  इति विमृशन्तः सन्तः सन्तप्यन्ते न विप्लुता लोके॥   वृक्ष छिन्नः अपि पुनः वर्धते चन्द्रोऽपि क्रमशः पुनः पूर्णताम् अवाप्नोति अतः धीराः न क्लेशान् अनुभवन्ति समस्याः प्राप्यापि।  कटा हुआ वृक्ष भी बढ़ता है, क्षीण हुआ चन्द्रमा भी पुनः बढ़कर पूर्ण हो जाता है, इस बात को समझकर सन्त पुरुष अपने आपातकाल में नहीं घबराते हैं।  Even a tree that's been cut down can grow back, and even a moon that's faded can become full again. Knowing this, wise people don't panic during tough times. नीतिशतकम् । ८८ ॥ 

A person who leaves his side and joins another side is himself destroyed by the other side when his side is destroyed.

यः स्वपक्षं परित्यज्य परपक्षं निसेवते।  स स्वपक्षे क्षयं याते पश्चात्तैरेव हन्यते॥  यः जनः स्वपक्षीयान् जनान् हित्वा शत्रूसेवनमेव करोति सः स्वपक्षीयानां नाशनानन्तरं शत्रुभिः एव समाप्यते।  जो व्यक्ति अपना पक्ष छोड़कर दूसरे पक्ष से मिल जाता है, वह अपने पक्ष के नष्ट हो जाने पर स्वयं भी दूसरे पक्ष द्वारा नष्ट कर दिया जाता है।  A person who leaves his side and joins another side is himself destroyed by the other side when his side is destroyed. वाल्मिकिरामायणम् ६।८७।१६॥

स्वस्थ लिवर, स्वस्थ जीवन की कुंजी है। इस विश्व लिवर दिवस पर, लिवर की सेहत के महत्व को समझें और उसका ध्यान रखें।

स्वस्थ लिवर, स्वस्थ जीवन की कुंजी है। इस विश्व लिवर दिवस पर, लिवर की सेहत के महत्व को समझें और उसका ध्यान रखें। 

Keep summer cool and safe with these tips: Drink plenty of water, shield yourself from the sun, and opt for healthy habits. Follow these guidelines to beat the heat and enjoy a refreshing summer!

Keep summer cool and safe with these tips: Drink plenty of water, shield yourself from the sun, and opt for healthy habits. Follow these guidelines to beat the heat and enjoy a refreshing summer!

On World Liver Day, let's pledge to nourish our Liver with care and healthy choices. Remember, a healthy lifestyle can go a long way in supporting our liver's well-being!

On World Liver Day, let's pledge to nourish our Liver with care and healthy choices. Remember, a healthy lifestyle can go a long way in supporting our liver's well-being!

Don't wait for symptoms to appear! Early detection is key in the fight against cancer and other non-communicable diseases (NCDs). Schedule routine check-ups, stay informed about warning signs, and consult your healthcare provider . . . s

Don't wait for symptoms to appear! Early detection is key in the fight against cancer and other non-communicable diseases (NCDs). Schedule routine check-ups, stay informed about warning signs, and consult your healthcare provider 

गर्मी से सावधान! ये महत्वपूर्ण सावधानियाँ अपनाकर रखें अपने और अपने परिवार के स्वास्थ्य को सुरक्षित।.

गर्मी से सावधान! ये महत्वपूर्ण सावधानियाँ अपनाकर रखें अपने और अपने परिवार के स्वास्थ्य को सुरक्षित।

अन्न,वस्त्र, निवारा आणि औषधे

 औषध घेऊच नये या मताचा मी नाही. पण विनाकारण, छोट्या छोट्या दुखण्याला किंवा दिर्घ काळ औषध घेणं चुकीचं आहे. आजकालच्या पळापळीच्या जीवनात औषधे आपल्या जीवनाचा एक अपरिहार्य घटक बनली आहेत. पण याबद्दल आपणास किती माहिती असते ? औषध हे जर योग्य तर्हेने वापरले गेले नाही तर ते घातक ही ठरू शकते. आपण औषध बघतो तेंव्हा सर्वप्रथम दिसते कव्हर. त्या कव्हर वर नेमके काय पहावे कुठे पाहावे, त्यावरील के मजकूर वाचावा हे आपण माहीत करून घेने खुप गरजेचे आहे.  *औषधे वापरताना काय काळजी घ्यायला हवी ?* औषधे ही सर्वसामान्यपणे चार प्रकारची असतात. 1. पहिले म्हणजे जी औषधे आपण तोंडातून घेतो या मध्ये गोळ्या, कॅसूल व पातळ औषध यांचा समावेश होतो. या प्रकारातील औषधे आपण जास्त प्रमाणात वापरतो. 2. त्वचेवर लावण्यासाठी मलम तसेच लोशन. 3. इंजेक्शन 4. एअरोझोल्स म्हणजेच नाकाने हुंगुण घ्यायची औषधे.  *औषधे कशी वापरावीत याबद्दल सूचना व उपाय औषधावरील कव्हरवर लिहलेल्या या गोष्टी काळजीपूर्वक वाचाव्यात.*  1. औषधावरील नाव व डॉक्टरांनी लिहून दिलेलं नाव एकच आहे ना ? 2. औषधाचे पॅकिंग व्यवस्थित आहे का हे तपासावे, ते फुटलेले अस...

तिळाचे .. अद्भुत फायदे

१) रोज २५ ग्रँम तिळ चावून खाल्यास दात मजबूत होतात. हिरड्यांचे आजार होत नाही.. २) तिळाच्या तेलात लसुण उकळवून हे तेल कानात टाकल्यास कानदुखि, व बहिरेपण, कानातून पू येणे, रक्त येणे कर्णनाद हे बंद होते. ३) ८ चमचे तिळ व गूळ व १० मिरे हे एकत्रित वाटून मग एक ग्लास पाण्यात आटवून अर्धा ग्लास करावे   व थोडे थोडे घेतल्यास मासिक धर्म मोकळा येतो, कंबर व पोट दुखत नाहि...... ##सुनितासहसरबुदधे ४) डोकेदुखिः। तिळाचि पाने विनेगारमध्ये टाकुन वाटून याचा लेप मस्तकावर केल्यास डोकेदुखि थांबते. ५) संग्रहणि, आंव, आमातिसारः ६ ते १२ ग्रँम तिळ व कच्चे बेलफळाचा गर एकत्रित करून हे मिश्रण खावे आराम पडतो. ६) बद्धकोष्ठः। तिळ लोणि व खडिसाखर एकत्रित करून खाल्यास मळ नीट बांधून येतो व कडक शौचास होत नाही. किंवा ६० ग्रँम तिळ व ६० ग्रँम गूळ एकत्रित करून लाडू खावा. ७) काळ्या तिळाचे तेल एक थेंब डोळ्यात घातल्यास डोळे निरोगि राहतात,  ८) तिळाचे मूळ व पानांचा काढा करून याने छान केसांचि मालिश करावी. पांढरे केस काळे होतात. .. तसेच तिळाचे फूल व गोखरू काटा हे वाटून मग याचा लेप डोक्यावर दिल्यास टक्कलावर केस उगवू ल...

मेडिटेशन आणि विचार.....

आजकाल जो उठतो, तो मेडिटेशन करण्याचा सल्ला देतो. मन शांत राहावं, म्हणून आपण तसा प्रयत्न करून पाहतोही, पण ते कुठे एका जागी थांबते? डोळे बंद करून ध्यानधारणेचा प्रयत्न केला असता, असंख्य विषय मनात थैमान घालत असतात. अशाने मन शांत होण्याऐवजी जास्तच अशांत होतं.  मेडिटेशन करणाऱ्या प्रत्येकाला हा प्राथमिक अनुभव येतोच. कारण, मेडिटेशन ही काही एका दिवसात शिकण्याची गोष्ट नाही. त्यासाठी प्रयत्नपूर्वक सराव करावा लागतो. तो कसा करायचा, ते जाणून घेऊया. मन शांत करणे, ही सर्वात अवघड गोष्ट आहे. अशातच, आजच्या मल्टी टास्किंग युगात आपलं मन इतक्या कामात, गोष्टींत अडकलेले असते, की तिथून सोडवून ते ध्यानमग्न करणे, म्हणजे शिवधनुष्यच! मात्र, सरावाने आणि सकारात्मकतेने कोणतीही गोष्ट साध्य करता येते. प्रयत्ने कण रगडीता....  *सकाळची वेळ निवडा...*  वरील गोष्टी आत्मसात झाल्या, की ध्यानधारणेच्या सरावाला सुरुवात करता येईल. त्यासाठी सकाळची वेळ निवडा. उठल्यावर, मोबाईल न पाहता शांत चित्ताने, डोळे मिटून स्वतःचे अवलोकन करा. सकाळी डोक्यात विचारांचे ट्रॅफिक नसते. त्यामुळे मन एकाग्र होण्याच्या दृष्टीने मार्ग मोकळा असत...

केळी

केळीमध्ये व्हिटॅमिन बी 6 आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. जे तुम्हाला अन्न सहज पचण्यास मदत करते. तसेच पोटदुखी कमी होण्यास मदत होते. यामुळे जर पोट दुखत असेल तर केळीचे सेवन करा. कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्या. यामुळे पोट दुखणे बंद होईल. लिंबूमध्ये अम्लीय गुणधर्म असतात. तसेच हे गॅस वर आराम देते. आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. त्यात अँटीऑक्सिडंट असतात जे फ्री रॅडिकल्स कमी करतात. हे वेदना कमी करू शकते. पुदिना पचनास मदत करते. ज्यामुळे वेदना कमी होतात. हे मळमळ बरे करू शकते. यामुळे पोटदुखीमध्ये आणि मळमळ होत असेल तर पुदिन्याचे सेवन करा.लवंगचे सेवन केल्याने तुम्ही वेदना आणि अपचन दूर करू शकता. हे मळमळ, उलट्या, गॅस कमी करण्यास मदत करते.पोटाच्या दुखण्यावर उत्तम आहेत हे घरगुती उपाय, वेदनेपासून मिळेल त्वरित आराम दालचिनीमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट्स असतात जे पचनक्रिया सुधारतात. ओटीपोटात दुखत असल्यास एक दालचिनीचा एक तुकडा चघळा. याने तुम्हाला बरं वाटेल. तुळशीमधील औषधी गुणधर्म गॅस कमी करू शकतात, भूक वाढवू शकतात, पेटके दूर करू शकतात आणि संपूर्ण पचन सुधारू शकतात. तुळशीमधील युजेनॉल पोटातील ऍसिडचे प...

वटवृक्ष

 औषधी आणि गुणकारी वृक्ष म्हणून ओळखला जातो. डेरेदार फांद्यांमुळे वर्षाचे बाराही 🗓️ महिने थंडगार सावली देणारा वड आजच्या दिवसाचे आराध्य दैवत म्हणून पुजला जातो. आधुनिकीकरणाच्या 🏭 ओघात गावांचे आणि शहरांचे काँक्रिटीकरण 🏗️ झाल्याने वटवृक्षाचे अस्तित्व जवळपास संपत आले आहे. कुठेतरी दूरवर एखादा वटवृक्ष आढळतो आणि त्याची पूजा 🙏🏻करण्यासाठी महिलांची रांगच रांग लागते. हजारो वर्षांपासून वडाने आयुर्वेदात उत्तम स्थान मिळविले आहे. वडाचे झाड 🌳 मिळाले नाही, तर त्याची फांदी आणून त्या फांदीलाच फे-या घेण्याची वेगळीच प्रथा आता सुरू झाली आहे. केवळ फांद्या आणून त्यांची पूजा करण्याऐवजी जागोजागी वटवृक्षाची 🌳लागवड केली, तर त्याचा फायदा नक्कीच होईल. 💁🏻‍♀️ *गुणकारी वटवृक्ष नेमका कोणत्या कारणांसाठी उपयोगी आहे, ते बघुयात.* *01) आगीने 🔥 भाजले* असल्यास त्यावर दह्यात वडाची वाळलेली पाने 🍂 वाटून लावल्यास दुखणं कमी होते आणि जखमही लवकर बरी होते. *02) केसांचे आजार:*  वडाच्या वाळलेल्या पानांची 🍂 20 ग्रॅम राख 100 मिलिलिटर जवसाच्या तेलात मिसळून कोमट करून डोक्यावर मालिश केली असता केसांचे आजार दूर होतात. *03) ...

फिशर – एक जळजळीत वास्तव

‘मर्मबंधातील ठेव ही…’ ऐकताना स्वरसमाधी लागली होती. इतक्यात दारावर टक्‌टक्‌. ‘आत येऊ का रे?’ असं विचारताच सतीश आत शिरला. सतीश माझा बालपणापासूनचा मित्र. वयाने माझ्याहून दोन वर्षं लहान. आय.टी. इंजिनइर आणि एका यू.एस. बेस्ड कंपनीत चांगल्या पोस्टवर. गोरापान रंग, बेताची उंची, धारदार नाक, घारे डोळे, पिंगट केस थोडक्यात ‘राजस सुकुमार मदनाचा पुतळा’ ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर जे काही चित्र उभं राहतं त्याच्याशी अगदी तंतोतंत जुळणारा असा सतीश. ‘काय रे, गेले दोन-तीन दिवस जीमला नाही आलास?‘ माझा प्रश्न. ‘जरा तब्येत बरी नाही रे.’ त्याने उभ्याउभ्याच उत्तर दिले. ‘ठीक आहे. जरा बसून सावकाश सांग काय होतंय ते.’ तो संकोचला. ‘नको, उभं राहूनच सांगतो.’ ‘अरे बाबा, घरी तुला घोडा म्हणतात, ते सिद्ध करायची गरज नाहीये. बस.’ मी माङ्गक विनोद केला. पण त्याचा चेहरा मात्र गंभीर झाला. ‘काय रे, काय होतय?’ ‘कसं सांगू रे? गेले तीन दिवस संडासच्या जागी प्रचंड दुखतंय, आग होते आणि थोडं रक्तपण पडतंय. मला टेन्शन आलंय. पाइल्स तर नसतील ना रे?’ अगदी काकुळतीला येऊन त्याने ‘मर्मबंधातील ठेव‘ उलगडली. त्याला धीर दिला. म्हटलं, ‘आपण आधी संडासच...

बेलफळ...

बेलफळ शरीराला शीतलता, मेंदूला तजेला व हृदयाला बळ प्रदान करते. अर्धे पिकलेले अर्धे कच्चे बेल फळ भूक व पचनशक्ती वाढविणारे तसेच जंतांचा नाश करणारे आहे. बेल व त्याच्या सरबताच्या सेवनाने उन्हाळ्यात उष्णतेचा भीषण प्रकोप सहन करण्याची शक्ती येते. उन्हाच्या झळा लागल्यावर बेलाच्या सरबतात लिंबाचा रस व थोडेसे मीठ घालून पाजावे. बेलाचे घरगुती उपाय... 1.बेलाचा १०-२० ग्रॅम गर खाल्ल्याने मासिक स्रावात कधीकधी अधिक प्रमाणात पडणारे रक्त नियंत्रित होते. 2.बेलाचा गर, लोणी व मध मिसळून दररोज सकाळ-सायंकाळ सेवन केल्याने शारीरिक शक्ती वाढते, धातू पुष्ट होतो. 3.रात्री १०-२० ग्रॅम बेलाचा गर पाण्यात भिजत टाकावा. सकाळी चांगले कुस्करून व गाळून घ्यावे. हे पाणी गरजेनुसार खडीसाखर मिसळून प्यावे. यात लिंबचा रसही टाकू शकता. यामुळे भूक चांगली लागते. 4.उन्हाळ्यात निम्न रक्तदाबाच्या रुग्णाचा जीव घाबरा झाल्यास थोडेसे सैंधव मीठ व आल्याचा रस मिसळून बेलाचे सरबत पाजल्याने खूप लाभ होतो. 5.१०-१० ग्रॅम बेलाचा गर व धणे तसेच ५ ग्रॅम बडीशेप रात्री पाण्यात भिजत टाकावी. सकाळी चांगले कुस्करून व गाळून सेवन केल्याने थोड्याच दिवसात स्वप्न दोष...

मानेच्या मणक्‍याचा स्पॉंडिलायसीस

संधी म्हणजे दोन अवयवयांना सांधणारे अवयव. पण यात वात झाला किंवा चुकीच्या पद्धतीने हलचाल झाली की त्या अवयवाची पुरती बोंब लागते. कधीकधी हे आयुष्यभराचे दुखणे होते. त्यात स्पॉंडिलायसीस झाले की संपलेच सगळे. उठता बसता मानेवर, पाठीवर कुत्र्याचा पट्टा बांधल्यासारखा पट्टा बांधावा लागतो. पण हा आजार नेमका कसा होतो आणि त्यावर उपचार काय आहेत हे आपण आज जाणून घेऊया. घर्षणाने जीर्णशीर्ण झालेला वयोमानाने उद्‌भवणारा मानेचा आजार म्हणजेच सर्व्हायकल स्पॉंडिलायसीस. सर्वप्रथम हा आजार सुरू होताना दोन मणक्‍यांच्या मध्ये असणारी गादी (डिस्क)मधील पाण्याचे प्रमाण कमी होण्यास सुरू होते. त्यामुळे त्यातील असणारे कार्टीलेज मणक्‍याच्या बाहेर निघून मज्जारज्जूवर दबाव टाकायला सुरुवात करते. अगोदरच मज्जारज्जू हा मणक्‍यातील एका छोट्या कॅनेलमधून कंबरेपर्यंत खाली गेलेला असतो. त्यावर मणक्‍यातून ही गादी सरकल्यामुळे मान दुखणे व त्याच प्रमाणे एक किंवा दोन्ही हातांमध्ये वेदना होणे, हातांमध्ये मुंग्या येणे व सुन्नपणा येणे अशी लक्षणे दिसून येतात. गादी सरकण्याची (स्लीप डिस्क) कारणे *अचानक मानेला झटका लागणे. * स्थूलपणा * मणक्‍याला झालेल...

गुणकारी जास्वंद

१) काही जणांना केसांना तेल लावायला आवडत नाही. त्यांनी जास्वंदाची १० ते १५ फुलं लोखंडाच्या कढईत थोड्या पाण्यात भिजवावीत. रात्री ते पाणी चांगला अर्क निघेपर्यंत उकळून घ्यावं. सकाळी उठल्यावर तो अर्क केसांना लावा. एकातासाने फक्त पाण्याने केस धुऊन टाकावेत. यामुळे केसांना चांगली चमक येते. २) हेड मसाजसाठी जे तेल वापरत असाल त्यात, उदाहणार्थ तिळाच्या अथवा खोबरेल तेलात पाच ते सहा जास्वंदाची फुलं टाकावी. हे तेल कोमट करून कापूस किंवा बोटांऐवजी जास्वंदीच्या फुलांनी केसांच्या मुळांना चोळलं तर केसांची मुळं मजबूत होतात. ३) भरपूर जास्वंदाची फुलं, दोन आवळे, थोडी शिकेकाई आणि दोन रिठे पाण्यात टाकून ते मिश्रण व्यवस्थित उकळवून ठेवा. केसांसाठी हेअरवॉश म्हणून वापरता येईल. हा हेअरवॉश रोज वापरला तरी चालेल. ४) मोड आलेली मेथी, कोरफड चिक, जास्वंदाची फुलं एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक वाटावी. हा पॅक केसांना लावावा. याने केसांना नैसगिर्क चमक येते. ५) जास्वंदीची फुलं, कोरफडीची पानं, ५० मिलि राईचं तेल आणि ५० मिलि तिळाचं तेल एकत्र गरम करून ठेवावं. शक्यतो काचेच्या बाटलीत हे तेल भरून ठेवून वापरावं. आठवड्यातून दोनदा तरी हे ...

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Ayurveda and Panchakarma Clinic

Blogs

Total Pageviews